आज उच्च-नीच, श्रीमंत-गरीब आणि जाती आणि वर्ण यांच्यातील भेद संपवायला हवं आहे.

एकत्र येऊन काम केल्याने, आपण देशाला उच्च स्थानावर नेऊ शकतो. याउलट आपापसांतील कलहाने नवे संकट ओढवून घेतो.

प्रत्येक नागरिकानी लक्षात ठेवले पाहिजे की, तो भारतीय आहे आणि त्याला देशातील सर्व हक्क मिळतील, जर त्यांनी आपल्या कर्तव्याची जाण ठेवली तर !